WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC result date 2025 दहावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी बोर्डाचा अचानक मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC result date 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी कोणती महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे या बातमीमुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल दहावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे तुमच्या निकालाबाबत बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तर बघुयात संपूर्ण माहिती

SSC result date 2025 पूर्ण माहिती

दहावी बोर्डाच्या परीक्षा आपल्या जीवनामध्ये भरपूर महत्त्वाच्या असतात परीक्षा दिल्यानंतर सर्वात जास्त टेन्शन हे निकालाचे असतात परंतु तुम्हाला माहित आहे का निकाला संदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत या नियमाच्या अंतर्गत तुम्ही सहजरीत्या पास होऊ शकतात या नियमामुळे तुम्हाला बराच फायदा होत असतो तर बघुय बोर्डाचा कोणता नियम आहे की ज्यामुळे तुम्ही चांगले पास होतात

SSC result date 2025बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या २० गुणांमुळे (प्रत्येक विषयांसाठी) विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्रानुसार पास होणे काहीच अवघड नाही. पण, टक्केवारी जास्त मिळविण्यासाठी त्यांनी पाठांतरापेक्षा स्वतः नोट्स काढणे, उत्तरे वेळेत लिहिण्याचा सराव करणे, पहाटे पाच-साडेपाचला उठून अभ्यास, मनावर दडपण तथा भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाणे आणि परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर पोचणे, या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास निश्चितपणे चांगला फायदा होईल, असा विश्वास मुख्याध्यापक संघाने व्यक्त केला आहे

विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयात झालेल्या पूर्व व स परीक्षेतील चुका, कमतरता दूर करून परीक्षेची तयारी करावी. परीक्षेत पास होणे फार अवघड राहिलेले नाही, त्यामुळे सर्वांनीच टक्केवारी जास्त कधी पडेल, यासाठी मन प्रसन्न ठेवून अभ्यास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे त्रिभाषा सूत्र

अंतर्गत मूल्यमापनात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी २० गुण मिळतात. त्यात भाषा विषयांत दहा गुण गृहपाठ व दहा तोंडी परीक्षेचे असतात. विज्ञानमध्ये प्रयोगवहीसाठी ८ गुण, प्रयोगाला १२ गुण तर गणित विषयासाठी १० गृहपाठ आणि १० गुण वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासाठी दिले जातात. बोर्डाच्या त्रिभाषा सूत्रानुसार (मराठी, हिंदी, इंग्रजी) तिन्ही विषयांत मिळून १०५ गुण मिळणे आवश्यक असून त्यातील एका विषयाला २५ गुण मिळाले तरी चालतात. हेच सूत्र गणित व विज्ञान विषयालाही लागू असून दोन्ही विषयांत मिळून ७० आणि एका विषयात किमान २५ गुण जरुरी आहेत. इतिहास व भूगोल (समाजशास्त्र) या विषयाला देखील २० गुण अंतर्गत असतात.

तर अशाप्रकारे आपण पाहिलं की बोर्डाच्या परीक्षेत पास होऊनही काय मोठी गोष्ट नाहीये बोटाच्या कम्बाईन पासिंग नियम मुळे सर्व विद्यार्थी पास होण्याची शक्यता आहे आमचा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा त्याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या सर्व अपडेट्स आणि नोट्स मिळवण्यासाठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा लेटेस्ट अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment