Ration ekyc rule आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या नागरिकांचे मोफत राशन बंद होणार आहे त्याच्यामुळे बनवणारे यासाठी त्यांना काय करावे लागेल ज्यामुळे त्यांचं मोफत रोशन बंद होणार नाही याची माहिती आपण आज घेणार आहोत राशन कार्ड विषयी मोठी अपडेट आलेले आहेत संपूर्ण माहिती आपण घेऊ
Ration ekyc rule संपूर्ण माहिती
राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण आता रेशन कार्ड धारकांचे रेशन बंद होणार आहे कोणत्या रेशन कार्ड धारकांचे रेशन बंद होणार आहे कशामुळे होणार आहे रेशन कार्ड आपल्याला भरपूर मोठा महत्त्वाचा पुरावा आहे तो पुरावा नसून तर आपल्याला एक आधार देखील आहे कारण या ठिकाणी आपल्याला मोफत अन्नधान्य मिळत असतं आणि या अन्नधान्याचा गोरगरिबांना भरपूर फायदा होत असतो रेशन कार्ड वर आपल्याला सर्व सरकारी सुविधांचा देखील लाभ मिळत असतो परंतु आपण काही सरकारच्या गोष्टी पाळत नसल्यामुळे नियम पाळत नसल्यामुळे आपल्या रेशन कार्ड बंद होऊ शकतो तर या विषयावर आपण आज माहिती पाहणार आहोत
Ration ekyc rule 1 मे 2025 पासून ज्या लाभार्थ्यांनी आपले रेशन कार्ड ई-केवायसी (e-KYC) अद्याप पूर्ण केलेले नाही, त्यांना सरकारकडून मिळणारे स्वस्त धान्य बंद करण्यात येणार आहे. राज्यातील रेकार्डधारकांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक करण्यात आले होते. त्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. अशा परिस्थितीत ज्या लाभार्थ्यांनी अजूनही e-KYC केले नाही अशांचे रेशन बंद होणार आहे.
Ekyc म्हणजे काय?
ई-केवायसी ही आधार कार्डाशी जोडलेली ओळखप्रक्रिया असून, त्यामार्फत लाभार्थ्याची खरी ओळख तपासून त्याचे रेशन कार्ड वैध ठरवले जाते.
शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी गरजू नागरिकांना स्वस्त दरात तांदूळ, गहू, डाळी, साखर यांचा पुरवठा केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी डुप्लिकेट किंवा अपात्र लाभार्थी रेशनचा लाभ घेत असल्याचे समोर आल्याने, शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
ई-केवायसी करण्याच्या पद्धती
1) ऑफलाइन पद्धत
राष्ट्रपुरवठा दुकानावर (FPS) जाऊन रेशन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक द्यावा लागतो. स्थानिक पुरवठादार बायोमेट्रिक प्रणालीद्वारे तुमची ओळख पटवतो आणि त्यानंतर ई-केवायसी पूर्ण होते
ऑनलाइन पद्धत
ज्यांना घरी बसून ई-केवायसी करायची आहे, त्यांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात –
सर्वप्रथम ‘Aadhaar FaceRD’ हे अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करा.
त्यानंतर तुमचा पत्ता आणि आधार क्रमांक टाका.
मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.
त्यानंतर “Face-e-KYC” हा पर्याय निवडा आणि तुमचा चेहरा कॅमेर्याने स्कॅन करून अपलोड करा.
ज्या लाभार्थ्यांनी 1 मे 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांचे रेशन कार्ड तात्पुरते निष्क्रिय (inactive) करण्यात येईल. यामुळे संबंधित कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून स्वस्त धान्य दिले जाणार नाही.
अशाप्रकारे आपण पाहिलं की मोफत राशन कोणत्या नागरिकांचे बंद होणार आहे अशा याची माहिती आपण घेतली आहे तर आपल्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा