WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance news या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा पैसे जमा होण्यास सुरुवात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance news आज आपण बनारती राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे पीक विम्याचे पैसे जमावण्यास सुरुवात झालेले आहे नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे त्याबाबत आपणास माहिती पाहणार आहोत.

Crop Insurance news संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे पिक विमा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता बरेच दिवसापासून शेतकरी पिक विम्याचे पैसे कधी मिळणार याची प्रतीक्षा करा होते कारण शेतकऱ्याचे जीवन हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतं आणि शेतीचं भरपूर काही घटकांवर शेती असते जसं की हवामान आणि पाणी पाण्याची व्यवस्थित नियोजन झाले नाही तर शेतीत भरपूर नुकसान होत असतं त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकार शेतकऱ्यांना वेगवेगळी अनुदान देत असतं त्याच प्रकारे पीक विमा पिक विमा आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळत असतो परंतु यावर्षी उशीर होत आहे आता नेमका पिक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार पाहू संपूर्ण माहिती

Crop Insurance news शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळत नाही. याबाबत तातडीने दखल घेऊन पीकविम्याची शेतकऱ्यांना रखडलेली रक्कम द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. त्याची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळू लागले आहेत. स्वाभामीने शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे यांनी ही माहिती दिली.

बाळासाहेब फटांगडे यांनी सांगितले की, २०२३-२४ या वर्षातील पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात यावा, तसेच केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीक विमा अद्यापही मिळालेला नाही.

या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वारंवार निवेदने दिली गेली, तरीदेखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. नैसर्गिक आपत्ती आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांवर एकामागोमाग एक संकटे येत आहेत.

अशा वेळी सरकारने सुरू केलेली ‘एक रुपयात पीक विमा योजना’ त्वरित लागू करणे गरजेचे आहे. जर लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा झाली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यात कोणताही शासकीय कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही, असा इशारा रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, तालुकाध्यक्ष मेजर अशोक भोसले, प्रशांत भराट, अमोल देवढे, मच्छिंद्र आर्ले, दादासाहेब पाचरणे, नानासाहेब कातकडे, हरिभाऊ कबड्डी, विकास साबळे, नारायण पायगण, मच्छिंद्र डाके, अंबादास भागवत आदींनी दिला होता.

अखेर स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळू लागले असून सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे

अशाप्रकारे आपण बघितलं की कोणत्या शेतकऱ्यांच्या खातात पिक विमा पैसे जमा होणार त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment