WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

St mahamandal news एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

St mahamandal news आज आपण पाहणार की राज्यातील एसटी धारकांसाठी कोणते आनंदाची बातमी आहे नेमकं कोणता महामंडळाचा निर्णय झालेला आहे आणि आपल्या प्रवचना काय फायदा होणार आहे याचीच माहिती आपणास घेणार आहोत तर एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होईल बघूयात पूर्ण माहिती

St mahamandal news संपूर्ण माहिती


राज्यातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एसटी प्रवासात तुम्हाला माहितीच आहे की महिलांना सवलत आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना सवलत आहे त्याचप्रमाणे आता राज्याचे एसटी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्यामुळे लाभ होणार असून एसटी प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे नेमकी कोणती आनंदाची बातमी आहे आणि कोणता निर्णय झालेला आहे आपली लाल परी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोहोचलेली आहे आपल्याला सुरक्षित प्रवास देणारे म्हणजे आपली लाल परी एसटी महामंडळ तर बघुयात एक महत्त्वपूर्ण निर्णय

St mahamandal news महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून  खुशखबर मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होईल, अशी घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५३ टक्के होण्याची शक्यता आहे. माणगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्र्यांनी  एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली.  सरनाईकांच्या घोषणेनंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या संदर्भातील मागणीवर याच महिन्यात मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिलं. महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला माणगाव इथं सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५३ टक्के करावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. एसटीच्या ताफ्यात दरवर्षी 5 हजार याप्रमाणे ५ वर्षात २५ हजार नवीन लालपरी बसेस दाखल होतील , असंही सरनाईक यांनी सांगितलं.

मोबाईलवर बोलत किंवा नशापान करून गाडी चालवल्यामुळे अपघात होतात. हे टाळण्यासाठी ड्युटी संपल्यावर घरी जाऊन एकच्या जागी दोन तीन चपटी घ्या, असा अजब सल्ला मंत्री भरत गोगावले यांनी एसटीच्या चालकांना दिला आहे. मोबाईलवर बोलताना गाडी बाजूला उभी करा, मोबाईलवर बोलणं पूर्ण करा मग पुढं जा, असही त्यांनी सुचवलं. भरत गोगावले यांच्या विधनाची चर्चा जोरदार सुरू आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की एसटी महामंडळातून कोणता निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे आता प्रवचना फायदा होणार याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment