SSC Geography Board Paper आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाचा शेवटचा पेपर राहिलेला आहे यामध्ये आता बोर्डकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांना याचा काय लाभ होणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय हा महत्त्वाचा आहे याचीच माहिती आपण आज घेणार आहोत.
SSC Geography Board Paper पूर्ण माहिती
प्रत्येकाच्या आयुष्यात दहावीच्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत दहावीचा बोर्डाचा आता शेवटचा पेपर राहिलेला आहे शेवटच्या पेपरच्या आधी बोर्डाचा काय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कोणता आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होणार आहे तर बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये काही काही प्रकार होऊ नये म्हणून बोर्डाने आता सतर्कतेचा पाऊस उचललेला आहे बोर्डाने सांगितलेला आहे की आतापर्यंत सर्व परीक्षा या सुरळीत गेलेल्या आहेत त्यामुळे आता शेवटचा पेपर देखील व्यवस्थित जाण्यासाठी बोर्डाकडून काळजी घेण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आता थोडीदेखील गैरसकल जमणार नाही.
परीक्षा केंद्रावजवळील 500 मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने बंद
जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची Facial Recognition System व्दारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल
राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर व आसपासच्या परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन द्वारे निगराणी केली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण देखील करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके उपलब्ध होतील याचेही नियोजन करण्यात येणार आहे.
घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यातील सर्व ठिकाणी आता बोर्डाच्या परीक्षा व्यवस्थित सुरळीतपणे पार पडलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी भवितव्यासाठी पुढचा निर्णय म्हणजेच अर्थात रिझल्ट संदर्भात बोर्डाने महत्वाचे निर्णय घेतलेला आहे हा निर्णय असा आहे की 15 मे च्या आधीच सर्व शिक्षकांना सांगण्यात आलेला आहे की पेपरचे काम पूर्ण करावे आणि पंधरा मे पर्यंत निकाल लावण्यात यावा यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रिया याच्यामध्ये काही अडचण येऊ नये अशा प्रकारचा बोर्डाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील बोर्डाने कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी पास ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा