WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post scheme new पोस्टाच्या या योजनेमध्ये तुमचे पैसे वर्षात डबल होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Post scheme new आज आपण पाहणार आहोत ही पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये तुमचे पैसे कसे डबल होतील नेमकी कोणती योजना असते याचा आपल्याला काय लाभ होणार आहे या योजनेसाठी आपण कसा फॉर्म भरायचा कागदपत्र काय लागते या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.

Post scheme new संपूर्ण माहिती

भारत सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात आपण प्रत्येक जण आपल्या पैशांचे कुठे ना कुठे बचत करत असते त्यासाठी आपण शेअर मार्केटमध्ये पैसा लावतो कुठे जमीन देतो पुढे पण सोना घेतो किंवा घर बांधून आपला पैसा कुठे ना कुठे आपण गुंतवणूक करत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का पोस्टाच्या एका योजनेमध्ये तुम्ही जर पैसे लावले तर तुमचे पैसे हे वर्षातच डबल होतील कोणती योजना आहे आणि याचा आपल्याला काय फायदा होईल कशाप्रकारे फायदा होईल याची माहिती आपण आज घेणार आहोत

Post scheme new पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध बचत योजना राबवत आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली असली तरी पोस्ट ऑफिसनं आपल्या कोणत्याही योजनेच्या व्याजदरात कपात केलेली नाही. पोस्ट ऑफिस एक योजना देखील चालवते ज्यामध्ये आपले पैसे थेट दुप्पट होतात. आज आपण येथे पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (KVP) योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये तुमचे पैसे ठराविक कालावधीत थेट दुप्पट होतात.

किसान विकास पत्र ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुमचे पैसे थेट दुप्पट होतात. आपण या योजनेत गुंतवलेले सर्व पैसे दुप्पट होतात. पोस्ट ऑफिसच्या केव्हीपी योजनेत एकरकमी गुंतवणूक केली जाते. या योजनेवर सध्या ७.५ टक्के व्याज मिळत आहे. किसान विकास पत्र योजनेत तुम्ही कमीत कमी १००० रुपये जमा करू शकता. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. म्हणजेच त्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला९ वर्ष ७ महिन्यांत योजना मॅच्युअर होते

पोस्ट ऑफिसची ही योजना ११५ महिन्यांत म्हणजेच ९ वर्ष ७ महिन्यांत मॅच्युअर होते. म्हणजेच या योजनेत जमा झालेले तुमचे पैसे ११५ महिन्यांत दुप्पट होतात. ही एक निश्चित परतावा योजना आहे आणि ती पूर्ण गॅरंटीसह निश्चित परतावा देते. या योजनेत एकच खातं तसंच संयुक्त खातंही उघडता येतं. जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ३ लोकांना खातं उघडता येतं. ही पोस्ट ऑफिसची योजना आहे आणि पोस्ट ऑफिस केंद्र सरकार चालवतं. याचा सरळ अर्थ असा होतो की या योजनेत गुंतवलेले तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टाच्या या योजनेतून आपल्याला पैसे हे कसे प्रकारे डबल करता येतील याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment