gharkul yojana Maharashtra आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीसाठी आणखीन एक आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींना आता घर आणि वीज दोन्ही मोफत मिळणार आहे कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहेत अर्ज कसा करायचा पात्रता असेल याचीच माहिती आपण घेणार आहोत
gharkul yojana Maharashtra पूर्ण माहिती
महाराष्ट्रात प्रत्येकाचे एक स्वप्न असते की आपल्याला एक करावे आणि हे घर तुमचं पूर्ण करण्यासाठी आता केंद्र सरकार तुम्हाला एक योजना घेऊन आलेली आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकारने केंद्र सरकार या दोघांनी मिळून तुम्हाला घर आणि वीज हे दोन्ही मोफत मिळणार आहे तर या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत राज्यातील गरीब जनता असेल नागरिक असतील शेतकरी असतील यांना आता स्वतःचे मालकीचे हक्काचे घर मिळणार आहे
gharkul yojana Maharashtra महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि घरविहीन नागरिकांसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले गेले आहे. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2025 अंतर्गत राज्य सरकारने 20 लाख घरकुलांना मंजुरी दिली आहे. ही योजना राज्यातील गरीब कुटुंबांच्या जीवनात नवी आशा घेऊन आली आहे.
महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आणि लाभार्थी निवड या महत्त्वाकांक्षी योजनेत विशेष करून समाजातील दुर्बल घटकांना प्राधान्य दिले जात आहे. महिला कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती, भूमिहीन मजूर आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने केली जाईल.
घरासोबत वीज देखील मोफत मिळणार gharkul yojana Maharashtra
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना घर तर मिळणार आहे मात्र त्याचप्रमाणे त्या घरासाठी लागणारे जी ऊर्जा आहे यासाठी तुम्हाला सौर ऊर्जा पॅनल हा मोफत बसून दिला जाईल आणि यामुळे तुमच्या घरातील विजेची बचत होईल या योजनेमुळे नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना फायदा होणार आहे
पात्रता काय असणार
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे
कुटुंबाकडे स्वतःचे घर नसावे किंवा कच्चे घर असावे
16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब
महिला कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब
25 वर्षांवरील अशिक्षित सदस्य असलेले कुटुंब
दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब
भूमिहीन शेतमजूर कुटुंब
आवश्यक कागदपत्र काय लागणार
विहित नमुन्यातील अर्ज
आधार कार्ड
कुटुंबाचे रेशन कार्ड
उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार कार्यालयाकडून)
बँक पासबुक
पासपोर्ट साईज फोटो
रोजगार हमी कार्ड
ग्रामसभा ठराव
कच्चे घर असल्यास नमुना क्र. 8अ चा उत्तरा
आर्थिक अनुदान किती मिळणार
ग्रामीण भागासाठी: 1,20,000 रुपये
डोंगरी भागासाठी: 1,30,000 रुपये
अर्ज प्रक्रिया कशी असेल
ऑनलाईन पद्धत: संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरता येईल. सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
ऑफलाईन पद्धत: अर्जदार आपल्या स्थानिक ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज सादर करू शकतात.
महत्त्वाच्या सूचना काय आहेतं gharkul yojana Maharashtra
अर्ज करताना सर्व कागदपत्रे पूर्ण असल्याची खात्री करा
कागदपत्रांच्या सत्यप्रती साक्षांकित करून ठेवा
अर्जाची स्थिती नियमित तपासत राहा
कोणत्याही अडचणीसाठी हेल्पलाईन नंबरचा वापर करा
प्रधानमंत्री आवास योजना 2025 ही महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी वरदान ठरणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील आता नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना दिशा मिळतील प्रत्येक गरीब कुटुंबांना एक स्वतःचे हक्काचे मालकीचे घर मिळणार नक्कीच केंद्र सरकार राज्य सरकारच्या या वतीने आता प्रत्येक नागरिकांचे एक आनंदमय वातावरण जीवन ते जगू शकतात
वरील योजनेत आपण हक्काचे मोफत घर आणि वीज कशी मिळवणारे याची माहिती बघितली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा