WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anna bhau sathe schem  व्यवसायासाठी तुम्हाला 7लाख रुपये मिळतील आत्ताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anna bhau sathe schem आज आपण पाहणार की राज्यातील नागरिकांना सात लाख रुपये सरकारच्या कोणत्या योजना अंतर्गत मिळतील यासाठी त्यांना काय करावे लागेल अर्ज कुठे करावा लागेल पात्रता काय असेल याविषयी माहिती बघूया

Anna bhau sathe schem संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समजत आहे सरकारच्या केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात तुम्हाला देखील माहिती आहे परंतु त्याच्यात आता एक योजना आहे त्या अंतर्गत तुम्हाला जवळपास सात लाख रुपये पर्यंत सरकारकडून कर्ज मिळू शकतो ही योजना आहे अण्णाभाऊ साठे योजना या अंतर्गत तुम्ही पैसे घेऊन स्वतःचा व्यवसाय करू शकता किंवा आणखीन तुम्हाला कुठे काय अडचण असेल त्यात तुम्ही पैसे गुंतवू शकता तर यासाठी काय करावे लागेल बघूयात माहिती.

Anna bhau sathe schem समाजातील युवक-युवतींसाठी दिलासादायक बातमी! महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनांमुळे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यास मोठा हातभार लागणार आहे.

सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना आणि अनुदान योजना या तीन महत्वाच्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या योजनांतर्गत कर्ज मर्यादा वाढवण्यात आली असून लाभार्थ्यांना आता 7 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.

पात्रता, योजना आणि अर्ज प्रक्रिया यांची सविस्तर माहिती :
मुंबई शहर आणि उपनगरातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील 18 ते 50 वयोगटातील अर्जदारांना या योजनांचा लाभ मिळू शकतो. बीजभांडवल योजनेत 50,001 ते 7 लाख रुपये पर्यंत कर्ज, थेट कर्ज योजनेत 1 लाख रुपये पर्यंत तर अनुदान योजनेत 50 हजारांपर्यंत प्रकल्पासाठी आर्थिक मदत दिली जाते.

या योजनेसाठी इच्छुक अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह बांद्रा (पूर्व), गृहनिर्माण भवन, रूम नं. 33, मुंबई-400051 या ठिकाणी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा 022-35424395 या दूरध्वनी क्रमांकावर अधिक माहिती मिळवावी.

पूर्वी बीजभांडवल योजनेची मर्यादा 5 लाख रुपये होती, ती आता वाढवून 7 लाख रुपये करण्यात आली आहे. बँक सहभाग 75% वरून 50% इतका कमी करून महामंडळाचा सहभाग 45% करण्यात आला आहे, यामुळे बँकांकडून कर्ज मिळण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

थेट कर्ज योजनेअंतर्गत आता 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकते. यात 85 हजार रुपये महामंडळाचे कर्ज, 10 हजार अनुदान आणि 5 हजार रुपये लाभार्थीचा सहभाग असतो. गेल्या दोन आर्थिक वर्षांत 1166 लाभार्थ्यांना जवळपास 9.91 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.

अशाप्रकारे आपण बघितलं की कोणत्या योजनेअंतर्गत आपल्याला ही सात लाख रुपये सरकारचा मिळणारे त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सुरू होतं व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment