SSC Geography Board Paper आज आपण पाहणार की दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे याची संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत राज्यातील दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे या निर्णयामुळे बोर्डाच्या विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे त्याचप्रमाणे हा निर्णय कोणता आहे का याची संपूर्ण माहिती आपण पाहूया
SSC Geography Board Paper पूर्ण माहिती
राज्यात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा आता संपत आलेले आहेत उर्वरित पेपर फक्त एक बाकी आहे आणि या पेपरायच्या आधी बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे राज्यात त्यावेळेस दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या त्यानंतर काही कॉफी प्रकरण घडलेले आहेत त्यामुळे अंत भला तो सभ भला अशा प्रकारचा बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की उर्वरित पेपरामध्ये काही गैरप्रकार घडू नये त्यामुळे काही सशक्त असे निर्णय घेतलेले आहेत याचेच माहिती आपण आज घेणार आहोत
SSC Geography Board Paperदहावी बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची (FCR) Facial Recognition System व्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
परीक्षा केंद्रावजवळील 500 मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने बंद
जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची Facial Recognition System व्दारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल
राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर व आसपासच्या परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन द्वारे निगराणी केली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण देखील करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके उपलब्ध होतील याचेही नियोजन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले की बोर्डाच्या परीक्षेत कोणी गैरप्रकार केला किंवा कोणत्या केंद्रावर गैरप्रकार झालं तर त्या केंद्राची कायमची मान्यता रद्द होईल आणि संबंधित व्यक्तींवर फौजदारी घेण्यात दाखल करण्यात येणार आहे.
बैठ्याने भरारी पथक यांची संख्या वाढवणार
राजे दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत या बोर्डाच्या परीक्षांमध्ये आतापर्यंत परीक्षा केंद्र तालुका तालुका सोबत बैठे पथक भरारी पथक यांची संख्या वाढवणार आहेत यामुळे पुढील या पेपरांमध्ये गैरप्रकार होणार नाही.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत एक मोठा निर्णय घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा तसेच आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.