WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

School Student news शाळा कॉलेज सुरू होताच विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

School Student news आज आपण पाहणार आहोत शाळा सुरू होतच सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे कोणता निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत शाळा कॉलेज सुरू झालेले आहेत आजपासून तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तसं याबाबत आता पावसाळ्यातील सुरू आहे त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतलेला आहे

School Student news संपूर्ण माहिती


राज्यातील मुलांच्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या सुद्धा संपलेले आहेत शाळा कॉलेज सुरू झालेले आहे शाळा कॉलेज सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राहता पावसाळा सुरू आहे आणि याबाबत आता सरकारने मोठा निर्णय विद्यार्थ्यांच्या बाबतीत घेतलेला आहे त्यामुळे सर्व पालकांना याची माहिती असणे गरजेचे आहे  त्यांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी त्यांच्या आरोग्याच्या साठी काही शाळा कॉलेजच्या नियमांमध्ये देखील बदल करण्यात आलेले आहे आणि विद्यार्थ्यांचे आरोग्याच्या साठी काही निर्णय घेण्यात दिले आहेत याबाबत आपण माहिती बघूया

School Student news भारताच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या निपुण भारत अंतर्गत सन २०२७ मध्ये महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला या शैक्षणिक गुणवत्ता तपासणीसाठी सज्ज ठेवावे, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी केले.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची सहविचार सभा भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे शुक्रवारी १३ जून २०२५ रोजी पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सैनी बोलत होते. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते. निपुण भारत अभियान  हे भारताच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेले एक महत्त्वपूर्ण अभियान आहे. या अभियानाचा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याने तिसऱ्या इयत्तेपर्यंत मूलभूत साक्षरता  आणि अंकगणित  कौशल्ये प्राप्त करणे हा आहे, या अनुषंगाने सहविचार सभेत चर्चा करण्यात आली.

महानगरपालिकेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला तो ज्या इयत्तेत शिकत आहे, त्या इयत्तेतील अभ्यास त्याला यायलाच हवा. यासाठी विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (एफएलएन) कसे वाढेल, यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया त्या-त्या इयत्तेतच पक्का होणे आवश्यक आहे. यासाठी खान अकादमी, आसमान फाउंडेशन, मुक्तांगण इंडिया यासारख्या विविध स्वयंसेवी संस्था महानगरपालिकेला सहकार्य करीत आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे नमूद करुन विद्यार्थ्यांचे शिक्षकच नव्हे तर, पालक व्हा, असे भावनिक आवाहनही डॉ. सैनी यांनी मुख्याध्यापकांना केले.

निपुण भारत अभियान हे भारताच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेले एक महत्त्वपूर्ण अभियान आहे. या अभियानाचा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याने तिसऱ्या इयत्तेपर्यंत मूलभूत साक्षरता  आणि )कौशल्ये प्राप्त करणे हा आहे, या अनुषंगाने सहविचार सभेत चर्चा करण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता आहे. आपण त्यांच्यातील क्षमता वेळीच ओळखून त्यांना सर्वसमावेशक शिक्षण द्यायला हवे. यासाठी महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ‘मिशन २०२७’ चा समावेश करण्यात आला आहे. भारताच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या निपुण भारत अभियान अंतर्गत सन २०२७ मध्ये महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला या शैक्षणिक गुणवत्ता तपासणीसाठी सज्ज ठेवावे, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी केले.

महानगरपालिकेच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अतिशय उल्लेखनीय लागला आहे. यावर्षी देखील निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने भर द्यायला हवा. ज्या विद्यार्थ्यांना नववीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले असतील, अशा विद्यार्थ्यांची यावर्षापासून ‘स्कॉलर बॅच’ तयार करून दहावीसाठी त्यांची शैक्षणिक तयारी करून घेण्यात येणार आहे. तसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दर शनिवारी विद्यार्थ्यांना करियरसाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

या सहविचार सभेत खान अकादमीचे अमर माळी, आसमान फाउंडेशनच्या अपूर्वा सावंत, मुक्तांगण इंडियाच्या मनाली सावंत यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे यांनी विविध शैक्षणिक उपक्रम, मिशन मेरिट आदींबाबत माहिती दिली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी आभार मानले.

अशाप्रकारे आपण पाहिलं की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने काय निर्णय घेतलेला याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment