Rules school college या वर्षापासून शाळा कॉलेज विद्यार्थी शिक्षणासाठी कोणते नियम बदल ले आहेत याची माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शाळा आणि कॉलेज म्हटल्यानंतर आता विद्यार्थ्यांची शिक्षक यांच्यामध्ये काही ना काही नेहमी प्रसंग पडत असतो काही ना काही अडचण येत असतात तेव्हा संदर्भात आता राज्य सरकारने विचार करून काही नियम बनवलेल्या आहेत पाहू संपूर्ण माहिती
Rules school college संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता नवीन वर्ष शैक्षणिक वर्ष हे जून पासून सुरु होणार आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत मे महिन्यामध्ये परंतु आता नवीन वर्ष सुरू होणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांसाठी शिक्षण विभागणी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेला आहे कारण वारंवार येणाऱ्या पालकांचे तक्रारी यामुळे शिक्षण विभाग संपर्क झालेला आहे आणि या वर्षापासून आपण शाळा कॉलेज प्रणाली मध्ये काही नियमांमध्ये बदल केले यांनी म्हणजेच माहिती आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांचे शिक्षकांसाठी देखील हे नियम लागू आहे या नियमांचे काटकर पालन करण्याच्या आदेश देखील राज्य सरकार शिक्षण विभागाने प्रत्यक्ष दिलेले आहेत प्रत्यक्ष काय नियम आहे याविषयी पाहू संपूर्ण माहिती
Rules school college नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळेत विद्यार्थ्यांची दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याची सूचना शाळांना करण्यात आली आहे. विद्यार्थी गैरहजर असल्यास पालकांच्या मोबाइलवर तसा संदेश पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दिवसातून तीन वेळा हजेरीचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे.
दैनंदिन तीन वेळा हजेरी घेण्याबरोबर शाळेमध्ये मूलभूत सुविधा पुरविणे, शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, त्याचा एक महिन्याचा बॅकअप ठेवणे, खासगी शाळांमध्ये सुरक्षारक्षकांची नियुक्ती, अनधिकृत व्यक्तींचे प्रवेश थांबविणे, शाळेच्या भिंतीवर सुरक्षेविषयक माहिती देणारे फलक लावणे, नियुक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची उपलब्धता करून देणे, यासह इतर सुविधांची उपलब्धता करण्याच्या सूचना करण्यात आले आहे. सूचनांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार असल्याचे सूचित केले आहे.
नवीन शैक्षणिक सत्रातील शाळा दि. १६ जूनपासून सुरू होणार आहेत. त्या दिवसापासून दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्यात येणार आहे. एखाद्या वेळी विद्यार्थी वर्गात नसेल, तरीही पालकांना एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा किंवा शाळेचा एखादा तास चुकविता येणार नाही.पोटचा गोळा शाळेत सुरक्षित राहणार
आई-वडिलांचा पोटचा गोळा शाळेत पाठविण्यासाठी त्याची सुरक्षा महत्त्वाची असल्याने हजेरीचा निर्णय योग्य आहे.
शालेय शिक्षण विभागाचे नवे आदेश काय ?
शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याचा निर्णय जारी केला आहे.
शाळेच्या आवारात सीसीटीव्ही बंधनकारक
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या आवारात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले आहे.
वर्गात मुलांची दिवसातून तीनदा हजेरी
विद्यार्थी शाळेत आल्यावर, दुपारी व त्यानंतर शाळा सुटण्यापूर्वी अशी एकूण तीन वेळा वर्गातील मुलांची हजेरी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक
शाळेतील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे चारित्र्य प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचार घेत, शिक्षण विभागाने काही महत्त्वपूर्ण नियम जारी केले आहेत. प्रत्येक शाळेला या नियमाचे पालन करावे लागणार आहे. शिवाय विद्यार्थी तणावाखाली असतील, तर समुपदेशन करण्यासाठी समुपदेशक नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे.
विद्यार्थी गैरहजर असल्यास पालकांना मेसेज
दिवसातून तीन वेळा विद्यार्थ्यांची हजेरी घेत असताना, विद्यार्थी गैरहजर असल्यास पालकांना त्वरित एसएमएस पाठविला जाणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की शाळा कॉलेज विद्यार्थी शिक्षकांसाठी कोणते नियम यावर्षी बदललेले आहेत याविषयी माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा
Good