WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post scheme new पोस्टच्या या योजनेत फक्त दररोज50रुपये गुंतवा मिळतील 35लाख पहा पूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post scheme new आज आपण पाहणार की पोस्टाच्या कोणत्या योजनेत आपण फक्त पन्नास रुपये दररोज गुंतवले तर आपल्याला 35 लाख रुपये मिळतील याविषयी आपणास माहिती बघणार आहोत पोस्टाची ही खूप चांगली योजना आहे या योजनेची पूर्ण माहिती सविस्तर आपण पाहूयात

Post scheme new संपूर्ण माहिती

राज्यातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे आपण आपल्या पैशांची गुंतवणूक कुठे ना कुठे करत असतो पोस्ट ऑफिस मध्ये देखील अशा काही योजना आहेत ज्यामध्ये तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो तर आता कोणत्या योजना आहेत आणि कशाप्रकारे गुंतवणूक करावी लागेल आणि कशाप्रकारे हे पैसे आपल्याला जास्तीत जास्त मोबदल्यात मिळतील पोस्टाच्या भरपूर काही योजना आहे पण पोस्ट ऑफिस आपल्या भारतातील सगळ्यात सुरक्षित आणि मोठी एक गुंतवणूक करण्यासाठी जागा आहे

Post scheme new भारतात पोस्ट ऑफिस योजना सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय मानल्या जातात. या योजनांना सरकारी हमी असते. ज्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही जोखीमशिवाय चांगला परतावा मिळू शकतो. अशीच एक उत्तम योजना म्हणजे ग्राम सुरक्षा योजना. जी पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) अंतर्गत चालवली जाते.

या योजनेत तुम्ही दररोज फक्त ५० रुपये म्हणजेच सुमारे १,५०० रुपये दरमहा गुंतवून लाखो रुपयांचा निधी तयार करू शकता. ही योजना विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीसह जीवन विम्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. १९ ते ५५ वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूकदाराला मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरण्याची सुविधा मिळते.

यामध्ये किमान १०,००० रुपये आणि जास्तीत जास्त १० लाख रुपये विमा रक्कम घेता येते. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या १९ व्या वर्षी ही पॉलिसी घेतली आणि दरमहा ₹१,५१५ चा प्रीमियम भरला, तर त्याला ५५ ते ६० वर्षांच्या वयात ३१.६ लाख ते ३४.६ लाख रुपयांपर्यंतची मॅच्युरिटी रक्कम मिळू शकते. जर गुंतवणूकदार ८० वर्षांपर्यंत जगला तर त्याला बोनससह संपूर्ण रक्कम दिली जाते. परंतु जर पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाला तर ही रक्कम त्याच्या नामांकित व्यक्तीला दिली जाते.

या योजनेचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूक सुरू केल्यानंतर चार वर्षांनी कर्ज घेण्याची सुविधा देखील यामध्ये उपलब्ध आहे. तसेच जर तीन वर्षे पूर्ण झाली आणि गुंतवणूकदार योजना सुरू ठेवू इच्छित नसेल, तर तो पॉलिसी परत करू शकतो. पाच वर्षांनंतर या योजनेत बोनस देखील जोडला जातो. जो गुंतवणूकदाराला अधिक परतावा देतो.

अशा प्रकारे आपण पाहिले की पोस्टच्या कोणत्या योजनेत आपण फक्त पन्नास रुपये देखील गुंतवून चांगला परतावा मिळू शकतो याची माहिती घेतली आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment