WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm ujjawa scheme लाडक्या बहिणींना महिन्याला 300रुपये मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm ujjawa scheme आज आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे कशामुळे मिळणार आहे यासाठी त्यांना काय करावे लागेल याचे सर्व माहिती आपण घेणार आहोत

Pm ujjawa schemes संपूर्ण माहिती

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे महाराष्ट्रात तुम्हाला माहित आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या लाडक्या बहिणीच्या सक्षमी करण्यासाठी योजना राबवल्या जात असतात यामध्ये सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडके वहिनी योजना केंद्र सरकारचे देखील वेगवेगळे योजना आहेत त्याच्यावर योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आता सबसिडी मिळणार आहे ते पण तीनशे रुपये पूर्ण माहिती

Pm ujjawa schemes प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत १२ हजार कोटी रुपयांच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मान्यता दिली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे १०.३३ कोटी कुटुंबांना होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला.

या वर्षी १ ऑगस्टपर्यंत देशभरात सुमारे १०.३३ कोटी PMUY कनेक्शन देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री उज्वला योजना ही मे २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती, ज्याचा उद्देश देशभरातील गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणे होता.  हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारत आपल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या गरजांपैकी सुमारे ६० टक्के आयात करतो, ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक
दृष्टिकोनातून ही सबसिडी महत्त्वाची ठरते.

अधिकृत निवेदनानुसार, “केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थ्यांना दरवर्षी ९ गॅस सिलिंडरवर ३०० रुपयांची लक्षित सबसिडी देण्यास मान्यता दिली आहे. यावर एकूण १२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.”

प्रधानमंत्री उज्वला योजना मे २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. देशातील गरीब कुटुंबातील महिलांना कोणतेही सुरक्षा पैसे न भरता एलपीजी कनेक्शन देणे हे त्याचे उद्दिष्ट होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी म्हणजे १ जुलै २०२५ पर्यंत, उज्वला योजनेअंतर्गत देशात सुमारे १०.३३ कोटी कनेक्शन देण्यात आले आहेत.

Leave a Comment