WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Decision Shala college शाळा कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी शासनाचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Decision Shala college आज आपण पाहणार आहोत की राज्यातील विद्यार्थी शिक्षकांसाठी त्याचप्रमाणे विद्यार्थी पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे शासनाने आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे कोणता निर्णय याची माहिती आपण आज घेऊयात.

Decision Shala college संपूर्ण माहिती


राज्यातील शाळा कॉलेज हे आता लवकरच सुरू होणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल त्या आधी आता प्रवेश प्रक्रिया अकरावीचे चालू आहेत डिप्लोमाचे आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया चालू आहेत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आता शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय खूपच चांगला घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे विद्यार्थ्यांचे शिक्षण दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वाचा मानल्याबद्दल याविषयी आपण संपूर्ण माहिती बघूयात.

Decision Shala college सध्या राज्यात अनेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू  झाली आहे. त्यामुळे आवश्यक असणारी कागदपत्रे  काढण्यासाठी शासकीय कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकार्‍यांना पत्र लिहून तंबीच दिली आहे.

शासकीय कार्यालयातील ई-सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले, तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी शंभर व पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य आहे. त्यामुळे यापुढे अशी मागणी करू नका, अशी तंबीच बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सर्वच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना पत्र जारी करण्यात आले आहेत. कागदावर स्वयं-प्रमाणित शपथपत्र सादर करणे पुरेसे आहे.

महसूलमंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे की, दोन महिन्यांपूर्वी जात पडताळणी, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिलेयर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, तसेच न्यायालयासमोर दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आले आहेत. शासकीय कार्यालये न्यायालयात सादर होणाऱ्या शपथपत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही. साध्या कागदावर स्वयं-प्रमाणित शपथपत्र सादर करणे पुरेसे आहे, असेही त्यांनी सांगितले. बावनकुळे यांच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे काढण्यास आता सोईची ठरणार आहे. 

अशाप्रकारे आपण पहिला की शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment