फळपीक विमा योजनेत मोठा बदल! शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी farmer news
महाराष्ट्रातील फळपीक विमा योजनेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. फळपीक विमा योजनेतील बनावट किंवा चुकीच्या अर्जांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाने आता उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, एखाद्या तालुक्यात ५०० पेक्षा जास्त विमा अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जांमधील विमा संरक्षित क्षेत्राची उपग्रहाद्वारे पडताळणी केली जाणार आहे. ५०० पेक्षा जास्त अर्ज असलेल्या … Read more