WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Job recruitment today आता सर्वांना नोकरी मिळणार सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Job recruitment today आज आपण पाहणार की राज्यातील सर्वांना नोकरी मिळणार आहे याबाबत सरकारने काय निर्णय घेतलेला आहे याची माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे नेमकं काही निर्णय झालेला आहे आणि कशाप्रकारे ही नोकरी आपल्याला मिळणार आहे बघूयात माहिती

Job recruitment today संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आपण प्रत्येक जण आजच्या युगामध्ये नोकरीच्या शोधात असतो कारण एक चांगली नोकरी आपल्याला मिळाली तर आपल्याला एक चांगलं जीवन जगता येते आता सरकारने ही गोष्ट विचारात घेऊ नका प्रत्येकाला नोकरी कशी मिळेल याबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे याबाबत बघणार आहोत माहिती त्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये आनंदाची वातावरण आहे.

Job recruitment today राज्यातील वाढती बेरोजगारी  लक्षात घेता, शासन स्तरावर रोज वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यातच आता युवकांना रोजगाराभिमुख व आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ केंद्र  उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

या केंद्रासाठी ‘एमआयडीसी’ मार्फत आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच यासाठी आवश्यक असणारा 15 टक्के निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. त्यामुळे पुढील काळात जिल्हा स्तरावर नोकरी मिळवणे काहीसे सोपे झाले आहे. सध्या स्थितीला राज्यात सध्या दहा केंद्र मंजूर असून उर्वरित 26 जिल्ह्यांमध्येही याच धर्तीवर ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र उभारण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश अजित पवार यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

राज्यातील तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये कौशल्यवृद्धी होऊन ते रोजगारक्षम व्हावेत, यासाठी कोणतीही तडजोड करु नये. यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र उभारण्यात यावे. राज्यात सध्या दहा ठिकाणी ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र मंजूर करण्यात आली आहेत, राज्यातील उर्वरीत 26 जिल्ह्यांमध्येही केंद्रे उभारण्यासाठी टाटा कंपनीशी आवश्यक तो समन्वय साधून कार्यवाही तातडीने करण्यात यावी. या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी हजारो युवकांना ‘एआय’, ऑटोमेशन, रोबोटिक्स, मशीन लर्निंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

या प्रकल्पांमुळे राज्यात उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरणाची पायाभरणी होणार आहे. युवकांचे कौशल्यवर्धन, रोजगार व स्वयंरोजगारासाठी यामुळे मोठी चालना मिळणार आहे. या केंद्रांसाठी आवश्यक असणारी जागा ‘एमआयडीसी’ने द्यावी, तसेच केंद्राची जागा निवडताना ती शहराच्या जवळ असावी, प्रशिक्षार्थींना सोयीची असावी, याची काळजी घेण्यात यावी. या केंद्रासाठी आवश्यक असणारा 15 टक्के निधी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत देण्यात येईल, प्रत्येक जिल्ह्यातील ‘सीट्रिपलआयटी’ केंद्रासाठी ‘एमआयडीसी’ मार्फत निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रत्येक नागरिकांना नोकरी कशी मिळवण्याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment