WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat bhandi sanch बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच मिळण्यास सुरुवात आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat bhandi sanch आज आपण पाहणार की राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे बांधकाम कामगार म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे त्यांच्यामुळे भरपूर काही योजना राबवले जातात आणि देशाच्या राज्याच्या विकासात त्यांचा हातभार असतो त्यामुळे आता त्यांच्यासाठी मोफत भांडी संच योजना सुरू करण्यात आलेली आहे नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आता याचं सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात याचा लाभ कधी मिळेल याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत.

Mofat bhandi sanch संपूर्ण माहिती

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे बांधकाम कामगार म्हणजे एक आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचे राज्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे कारण यांच्यामुळे राज्यातील देशभरातील ज्या काही योजना असतात प्रकल्प असतात त्याच्यामध्ये सर्व काम करण्यासाठी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बांधकाम कामगारांचं महत्त्वाचं मुलाचं योगदान असतं आपलं पूर्ण जीवन हे त्याच्यात व्यतीत करत असतात तर आता तुम्हाला माहित आहे का की बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकार केंद्र सरकार देखील काही योजना घेऊन येत असते या योजनेमुळे त्यांना थोडासा आर्थिक फायदा होत असतो त्यांच्या मुलांचा विचार करत असतो परिवाराचा विचार करून बांधकाम कामगारांना थोडासा आर्थिक अनुदान त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे काही योजना आहेत बांधकाम कामगारांना मोफत भांडी देखील मिळणार आहे आता याची सुरुवात झालेली आहे आता इतर जिल्ह्यात याची सुरुवात कधी होईल हे आपण बघूया.

Mofat bhandi sanch बांधकाम क्षेत्रातील कामगार आपल्या राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा उचलत आहेत. त्यांचे जीवन सुलभ व्हावे आणि घरगुती गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगार योजना राबवत आहे.
मोफत भांडी संच वाटप योजना ही त्याचाच एक भाग असून त्यामध्ये कामगार कुटुंबांना भाजीपाला चिरण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी लागणारे आवश्यक किचन सेट्स मोफत दिले जात आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील अंमलबजावणी
योजनेची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातील हतखंब तालुक्यातील पाली गावात झाली. 19 मे 2025 रोजी झालेल्या कार्यक्रमात अनेक बांधकाम कामगारांना मोफत भांडी-बर्तन संच वाटण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना आणि युवा सेनेचे स्थानिक पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.

योजना कोणासाठी आहे? पात्रता काय?
योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अट आणि पात्रता असणे गरजेचे आहे:
अर्जदार बांधकाम क्षेत्रात काम करणारा असावा.
कामगार नोंदणी कार्ड (लेबर कार्ड)
असणे आवश्यक आहे.
किमान 90 दिवसांचे प्रमाणपत्र आवश्यक (जर नसल्यास शिबिरांमध्ये नोंदणी करून मिळवता येते).

अर्ज कसा कराल?
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने केली जाऊ शकते. स्थानिक कामगार सेतू केंद्र किंवा जिल्हा कामगार कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो. काही जिल्ह्यांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करूनही अर्ज स्वीकारले जातात.

लागणारी कागदपत्रे:
कामगार कार्ड / नोंदणी प्रमाणपत्र
ओळखपत्र (आधार कार्ड / मतदान ओळखपत्र)
पत्त्याचा पुरावा (रहिवासी दाखला / विजेचे बिल)
90 दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र (जर उपलब्ध असेल)
पुढील वाटप कोणत्या जिल्ह्यांत होणार?
रत्नागिरीनंतर ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होईल. आपला तालुका किंवा गाव कुठे आणि कधी योजना अंमलात येणार आहे, यासाठी बांधकाम सेतू केंद्राशी संपर्क साधा.

कामगारांसाठी इतर फायदेशीर योजना
बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र अंतर्गत सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत आहे:
मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत
अपघात विमा योजना
वैद्यकीय मदत योजना
घर बांधणीसाठी अनुदान योजना

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी संधी योजना कधी सुरू होणार आहे आणि कोठे सुरू झालेले आहे ती माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “Mofat bhandi sanch बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच मिळण्यास सुरुवात आनंदाची बातमी”

Leave a Comment