WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC history politics answer today इतिहास राज्यशास्त्र पेपरानंतर बोर्डाचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC history politics answer today आज आपण पाहणार आहोत की राज्यात दहावीचा इतिहास राज्यशास्त्र बोर्डाचा पेपर झालेला आहे यानंतर बोर्डाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आता बोर्डाचा एकच पेपर आलेला आहे त्यामुळे हा निर्णय बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्त्वाचा आहे पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

SSC history politics answer today पूर्ण माहिती.

राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपाद आल्या आहेत दहावीचा पेपर आज इतिहास राज्यशास्त्र झालेला आहे यानंतर आता फक्त भूगोलचा पेपर राहिलेला आहे भूगोलचा पेपर झाला की बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत त्यामुळे आता बोर्डाने विचार केलेला आहे की बोर्डाचा शेवटचा पेपर आहे त्यामुळे आता काही गैरप्रकार होऊ नये आणि व्यवस्थित सर्व पेपर सुरळीत पार पडावेत कारण सुरुवातीला काही ठिकाणी कॉपी प्रकरणात झाले होते मराठी गणित विषयाचा बोर्डाचा पेपर प्रश्नपत्रिका whatsapp वर व्हायरल झाल्या होत्या आणि बोर्डाच्या कॉफी मुक्त अभियान याचा पूर्ण धुव्वा उडाला होता त्यामुळे आता बोर्डाने विचार केलेला आहे की शेवटचा पेपर मध्ये काही गैरप्रकार होऊ नये कारण शेवटच्या पेपरमध्ये गैरप्रकार होण्याचे जास्त संभाव्यता असते त्यामुळे आता बोर्ड विचार करत आहे त्यामुळे कठोर निर्णय घेतला आहे.

SSC history politics answer today ड्रोन कॅमेरा ची संख्या वाढणार जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची Facial Recognition System व्दारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल

राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर व आसपासच्या परिसरात  जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन द्वारे निगराणी केली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण देखील करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके उपलब्ध होतील याचेही नियोजन करण्यात येणार आहे.

बैठे पथक भरारी पथक यांची संख्या वाढणार

शेवटचा पेपर हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे कुठेच त्याला गालबोट लागू नये म्हणून आता बोर्डाने सांगितलेला आहे की प्रत्येक तालुक्यानुसार बैठे पथक आणि भरारी पद्धत यांची संख्या वाढवणार आहेत आणि परीक्षा सुरळीत फार पडणार आहेत.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावीच्या इतिहासाच राज्यशास्त्र पेपरानंतर बोर्डाने काय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे याचीच माहिती आपण घेतले आहे पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या नंबर वर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment